आत्महत्यांचा-प्रश्न-गेलेल्या-नाही-मागे-राहिलेल्यांचा-आहे

Wardha, Maharashtra

Jul 02, 2019

आत्महत्यांचा प्रश्न गेलेल्या नाही, मागे राहिलेल्यांचा आहे

कमलाबाई गुढे एक छोट्या शेतकरी आहेत ज्या कसं तरी करून आपलं कुटुंब पोसण्याचा प्रयत्न करतायत. १९९० च्या दशकापासून शेतकऱ्यांनी आपलं जीवन संपवल्यामुळे ज्या लाखभर स्त्रियांना वैधव्य आलं त्यातल्याच त्या एक

Translator

Medha Kale

Want to republish this article? Please write to zahra@ruralindiaonline.org with a cc to namita@ruralindiaonline.org

Author

P. Sainath

पी. साईनाथ ‘पीपल्स आर्काइव्ह ऑफ रुरल इंडिया’चे संस्थापक संपादक आहेत. ते अनेक दशकांपासून ग्रामीण पत्रकार म्हणून कार्यरत आहेत आणि ‘एव्हरीबडी लव्ह्ज अ गूड ड्रॉट’ आणि ‘द लास्ट हिरोजः फूट सोल्जर्स ऑफ इंडियन फ्रीडम’ या पुस्तकांचे लेखक आहेत.

Translator

Medha Kale

मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.