१००-दिवस-काम---दुष्काळाशी-वयोवृद्धांचे-दोन-हात

Thanjavur district, Tamil Nadu

Aug 30, 2017

‘१०० दिवस’ काम – दुष्काळाशी वयोवृद्धांचे दोन हात

तमिळनाडूच्या कधी काळी सुपीक असणाऱ्या कावेरी खोऱ्यातल्या प्रदीर्घ आणि गंभीर दुष्काळाने शेतीची वाताहत झाली आहे. अनेक गावात तरुण कामाच्या शोधात गावं सोडून गेलेत आणि म्हातारे-कोतारे काही तरी कमाई होईल म्हणून अंगमेहनतीची काम करत करत आहेत

Want to republish this article? Please write to zahra@ruralindiaonline.org with a cc to namita@ruralindiaonline.org

Author

Jaideep Hardikar

नागपूर स्थित जयदीप हर्डीकर हे वरिष्ठ पत्रकार असून पारीचे विशेष प्रतिनिधी आहेत. ते रामराव: द स्टोरी ऑफ इंडियाज फार्म क्रायसिस या पुस्तकाचे लेखक आहेत. २०२५ मध्ये, जयदीप यांना अर्थपूर्ण, जबाबदार आणि प्रभावी पत्रकारितेतील उत्तुंग योगदानासाठी, तसेच सामाजिक जाणीव, करुणा आणि परिवर्तनाला प्रेरणा देणाऱ्या त्यांच्या कार्यासाठी पत्रकारिता क्षेत्रातील प्रतिष्ठित पुरस्कार असलेल्या रामोजी एक्सलेन्स पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

Translator

Medha Kale

मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.